The story is told. The curtain has been brought down on it. Two life-sentences have been run. And I have brought together my recollections of them within the cover of this book. They are narrated in brief and put together within the narrowest.
When I came into this world, God sent me here possibly on a sort of life-sentence. It was the span of life allotted to me by time to stay in this ‘prison-house of life’. This story is but a chapter of that book of life, which is a longer story not yet ended.
You can finish reading the book in a day, while I had to live it for 14 long years of transportation. And if the story is so tiresome, unendurable and disgusting to you, how much must have been the living of it for me! Every moment of those 14 years in that jail has been an agony of the soul and the body to me, and to my fellow convicts in that jail. It was not only fatiguing, unbearable and futile to us all, it was equally or more excruciating to them as to me. And it is only that you may know it and feel the fatigue, the disgust and the pain of it as we have felt it, that I have chosen to write it for you. —Excerpts from this book
This is the story of Swatantrayaveer Vinayak Damodar Savarkar—a great revolutionary, politician, poet and seer who tried to free India from the British yoke!
British policy was to torture and persecute the political prisoners/revolutionaries so that they would reveal the names of all their colleagues or go mad or commit suicide. My Transportation for Life is a firsthand story of the sufferings and humiliation of an inmate of the infamous Cellular Jail of Andamans, the legendary Kala Paani. The physical tortures inside the high walls were made all the more insufferable by the sickening attitude of the men who mattered—the native leaders back home. This is a running commentary on the prevalent political conditions in India and a treatise for students of revolution. It is a burning story of all Tapasvis who were transported to Andaman.
He was the proponent of liberty as the ultimate ideal. Savarkar was a poet, writer and playwright. He launched a movement for religious reform advocating dismantling the system of caste in Hindu culture, and reconversion of the converted Hindus back to Hindu religion. Savarkar created the term Hindutva, and emphasized its distinctiveness from Hinduism which he associated with social and political disunity. Savarkar’s Hindutva sought to create an inclusive collective identity. The five elements of Savarkar's philosophy were Utilitarianism, Rationalism and Positivism, Humanism and Universalism, Pragmatism and Realism.
Savarkar's revolutionary activities began when studying in India and England, where he was associated with the India House and founded student societies including Abhinav Bharat Society and the Free India Society, as well as publications espousing the cause of complete Indian independence by revolutionary means. Savarkar published The Indian War of Independence about the Indian rebellion of 1857 that was banned by British authorities. He was arrested in 1910 for his connections with the revolutionary group India House.
Following a failed attempt to escape while being transported from Marseilles, Savarkar was sentenced to two life terms amounting to 50 years' imprisonment and moved to the Cellular Jail in the Andaman and Nicobar Islands.
While in jail, Savarkar wrote the work describing Hindutva, openly espousing Hindu nationalism. He was released in 1921 under restrictions after signing a plea for clemency in which he renounced revolutionary activities. Travelling widely, Savarkar became a forceful orator and writer, advocating Hindu political and social unity. Serving as the president of the Hindu Mahasabha, Savarkar endorsed the ideal of India as a Hindu Rashtra and opposed the Quit India struggle in 1942, calling it a "Quit India but keep your army" movement. He became a fierce critic of the Indian National Congress and its acceptance of India's partition, and was one of those accused in the assassination of Indian leader Mohandas Karamchand Gandhi. He was acquitted as the charges could not be proven. The airport at Port Blair, Andaman and Nicobar's capital, has been named Veer Savarkar International Airport.The commemorative blue plaque on India House fixed by the Historic Building and Monuments Commission for England reads "Vinayak Damodar Savarkar 1883-1966 Indian patriot and philosopher lived here".
Thought provoking ... makes you investigate your own thoughts, actions ... Such resolve, restraint, brilliance ... and comparing the current conditions makes you think he/likes of him are almost from other world!
उस वक्त भारत देश अंग्रेजों की गुलामी में जी रहा था. तब हिन्दुस्थान के खूंखार कैदियों को जिन्हें लंबी सजा मिली है ऐसे कैदियों को रखने के लिए नयी जेल जो हिन्दुस्थानकी सरहद से कोसो दूर चारो तरफ से पानी से घिरे टापू पर बनाना तय हुआ . यह टापू कलकत्ता याने आज का कोलकाता से १२९९ किलोमीटर दूर दक्षिण में और मद्रास से याने आज के चेन्नई से १३६२ किलोमीटर दूर पूर्व में बंगाल की खाड़ी में याने हिंद महासागर में स्थित है . यह एक छोटासा मगर बहोत सरे द्वीप समूहों का पुंज है जिसका नाम है अंदमान निकोबार द्वीप समूह . अंदमान द्वीप पर उस वक्त सिर्फ घने जंगल कटीले व्रुक्ष दलदली जमीन भयानक और जहरीले किट साप बिच्छु मौजूद थे और साथ ही ऐसे मानवों की बस्ती जिनका आज तक दुनिया के किसभी भी जनजाति से सामना न हुआ हो जो अधनंगे बदन शिकार के लिए घूमते थे. और कंद मूल खाकर जीते थे. अन्ग्रेजोने बाद में यहापर तोता मैना हिरन कुत्ते जैसे कई प्राणी भारत देश से लाकर इस जंगल में छोड़े . ऐसे जंगल में जेल हो तो कोई कितना भी खूंखार कैदी हो तो भी यहासे भागने की भूल नहीं कर सकता था.
सन १९१०-१९११ मध्ये विनायक दामोदर सावरकरांवर दोन खटले चालून त्यांना दोन "जन्मठेप काळे पाणी"च्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. याचाच अर्थ अंदमानात ५० वर्षें सक्तमजूरी! उभ्या आयुष्याची राख-रांगोळी! दुसरा कोणी असता तर त्याने हायच खाल्ली असती. पण वीर सावरकर म्हणजे मूर्तिमंत धैर्याचे महामेरू; त्यांनी ही शिक्षा स्तिथप्रज्ञ वृत्तीने स्वीकारली. सावरकरांची शिक्षा २४-२-१९११ ला सुरू झाली व ६-१-१९२४ रोजी त्यांना काही अटींवर मुक्त करण्यात आले. हा ग्रंथ म्हणजे या १४ वर्षांचा इतिहास आहे. अंदमानातील कैदीजीवन, क्रूर छळ, रक्त ओकायला लावणाया शिक्षा, तुरूंगाधिकारी व इतर कैदी यांचे वर्तन, खुद्द सावरकरांचे आचार-विचार यांचे विस्तृत वर्णन यात आहे. संपूर्ण निवेदन प्रथम पुरूषात व भाषा प्रवाही, तेजस्वी असल्याने वाचक गुंगून जातो. हा ग्रंथ केवळ अंदमानातील हाल-अपेष्टांचे हृदयद्रावक वर्णन करत नाही तर ज्या स्वातंत्र्यासाठी असंख्य वीरांनी हे कष्ट सोसले ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी प्रेरणा देतो.
Not everyone's cup of tea. BUT READ YOU MUST. I devoured it & I can't express how sad I am now that its over!! The most sacred memoir I have ever read! All I can say is thank you. More than an autobiography, its a memoir of Veer Savarkar's years of imprisonment in Andaman cellular jail and Ratnagiri jail after that. Its unbelievable how he could maintain his sanity in those ghastly, inhuman conditions and kept the movement alive. Makes you realize what we have today is because of Veer Savarkar and the likes. And of course! compels you to take pride in being an Indian, Hindu. Amazing language.. archaic words, at times poetic. Script is slightly different than today's Marathi. But please READ. Its translated in many languages including English.
The books that tell us the story of the great freedom fighter, how he suffered for us, to give us freedom, the books that brings shivers on your body, give goosebumps... The truly inspirational book.
"माझी जन्मठेप" हे पुस्तक मी Storytel ह्या अँप वर शरद पोंक्षे ह्याच्या आवाजात ऐकलं.
महाराष्ट्राच्या इतिहासातले एक प्रमुख स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी अंदमानातील त्यांच्या जन्मठेपीचे वर्णन ह्या पुस्तकात केले आहे. पुस्तकाची सुरुवात डोंगरीच्या तुरुंगापासून होते. तिथून सावरकरांचा अंदमानासाठीचा प्रवास सुरु होतो. अंदमानला जाणाऱ्या जहाजात बंदींना होणाऱ्या त्रासाबद्दल वाचून फार वाईट वाटते. परंतु अंदमानातले पुढचे अनुभव वाचल्यावर, हा त्रास तर काहीच नव्हता असे वाटू लागते. सावरकरांनी अंदमानातील बंदीची दुरावस्था पुस्तकात कथन केली आहे. त्यातील काही महत्वाचे मुद्दे असे आहेत - 1. गोड्या पाण्याची कमतरता. बंदींना सुमद्राच्या पाण्याने अंघोळ करावी लागे 2. कच्चे व घाणेरडे जेवण. अशा जेवणाने बंदींना (सावरकरसुद्धा) पोटाचा त्रास होई. कित्येकदा ताप, उलट्या व रक्ताचे रेच होत, पण बंदींना परिस्थिती पराकोटीची वाईट झाली तरच इस्पितळात नेण्यात येई. 3. शौचाला जाण्याचे नियम. संध्याकाळी एका विशिष्ट वेळे नंतर शौचाला जाण्यास मनाई होती. वर नमूद केल्याप्रमाणे निकृष्ट दर्जाचे अन्न खाल्याने बंदींना पोटाचे आजार होत. अशा वेळी त्यांना रात्री बेरात्री शौच जाणे शक्य नव्हते. कितीही आरडाओरडा केला तरी जमादार/वार्डेर सोडत नसत. 4. तेथील बंदीपल "बारी" (त्यांना बंदी बारी बाबा म्हणत) याची मक्तेदारी आणि त्याने बंदीचे केलेले हाल. 5. राजकीय बंदींवर लादलेले क्रूर निर्बंध 6. तेथील मुसलमान वार्डेर आणि जमादार ह्यांची अरेरावी आणि शिवीगाळ. हिंदू बंदींवर अत्याचार करून हे वार्डेर , काही हिंदूंना बाटवण्याचा सर्रास प्रयत्न करत. 7. पुस्तक व वर्तमानपत्रे वाचण्यावर निर्बंध 8. तेलाचे कोलू (काळे पाणी) - शारीरिक परिश्रम शिक्षेचा एक परम बिंदू (ज्या तेलाच्या घाण्याला बैल लावतात तिथे बंदींना जोडले जाई)
हे सर्व प्रकार सावरकर आणि त्यांचे इत्तर सहकारी यांच्या संप व इतर प्रयतांनी कमी वा बंद झाले. सावरकरांनी तेथील बंदींना शिकवण्याचा धडाड लावला. जे अशिक्षित होते त्यांना अबक तर जे थोडे फार शिकले होते त्यांना राज शास्त्र/नागरिक शास्त्र (सावरकरांच्या मते हेही महत्व होता कारण स्वातंत्र्य मिळाल्यावर राज्य कसे चालवायचे लोकांना माहित हवं). एक ग्रंथालय सुरु केले. जेवण, पाणी आणि इतर सुविधा सुधारल्या.
एक विशेष मुद्दा प्रकरणात नमूद केला आहे तो म्हणजे - हिंदूंचे शुद्धीकरण. वर सांगितल्याप्रमाणे हिंदूंना बाटवण्याचा प्रकार होत असल्याचे सावरकरांच्या लक्षात आले. एकदा का एखाद्या हिंदूने मुसलमानांच्या रांगेत जेवण खाल्ले, तर बाकीचे हिंदू त्याला नंतर त्यांच्यामध्ये जेवायला देत नसत. मग अशा व्यक्तीस मुसलमान होण्याशिवाय दुसरा पर्याय नसे. हिंदूंमधील अशा मूर्ख समजुतींचा सावरकरांना राग येई. एकदा हा प्रकार पर्यवेक्षकाच्या ध्यान्यात त्यांनी आणून दिल्या वर त्या पर्यवेक्षकाने त्यांना प्रतिप्रश्न केला - जर हिंदू मुसलमान होऊ शकतो तर मग मुसलमान हिंदू का होत नाही? त्या दिवशी सावरकरांनी हिंदू शुद्धीकरणाचा विचार दृढ केला. त्या साठी त्यांना त्यांच्या सह-बंद्यांचा विरोध आणि मुसलमानी वॉर्डरचे राग सहन करावा लागला. तरीही त्यांनी आपले प्रयत्न चालू ठेवले आणि पुढे कित्येक बाटलेल्या मुसलमानांना हिंदू धर्मा��� पुन्हा समाविष्ट करून घेतले.
असे कित्येक मुद्दे आहेत ज्यांनी आपल्याला सावरकरांच्या जाज्वल भारत अभिमानाची प्रचिती येते.
हे पुस्तक नुसते सावरकरांचे अनुभव नाही तर त्या वेळेच्या स्वातंत्र्यवीरांनी किती हाल अपेष्टा सहन केल्या ह्याचे स्मरण आहे, हे कळण्यासाठी तरी नक्की वाचावे.
भारतीय स्वतंत्रता लढा एक शतकाहूनही जुना असून अनगिनत स्वतंत्रता वीरांच्या, सैनिकांच्या, क्रांतिकार्यांच्या आणि शहीदांच्या बलिदानाचं महाकाव्य आहे. ह्या महाकाव्याचा अभ्यास केला तर निदर्शनात येइल कि देशहितासाठी झटणाऱ्या आणि राष्ट्रवादी (राष्ट्राच्या स्वातंत्रासाठी झगडणारा) विचारधारा असलेल्या प्रत्येकाने तिच्या किंवा त्याच्या पद्धतीने त्यांच्या विचारातील भारत स्वतंत्र होऊन पुढे एक देश, एक लोकशाही (जी कल्पना भरतासाठी एक नवीन संकल्पना होती) म्हणून घडावी यासाठी अखंड प्रयत्न केले. जसे प्रत्येक मनुष्याचे विचार वेगळे असतात आणि त्या विचारांना अमलात अनन्याची वाटचाल वेगळी असते, त्याच प्रकारे, भारताच्या बहूतांष स्वतंत्रता सैनिकांची वाटचाल जर एकदम सोप्या भाषेत केली तर दोन भागात विभागता येइल, ती म्हणजे सशस्त्र मार्ग स्वीकारलेले स्वतंत्रता सैनिक आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारलेले स्वतंत्रता सैनिक. ह्या दोन विचारधारेतील स्वतंत्रवीरांचे ध्येय जरी एक होते तरी त्यांनी एक दुसऱ्यांच्या पद्धतींवर आणि विचारधरणीवर प्रखरपने टीका केल्या. त्याच प्रखरपानांनी ते इंग्रजान विरुध्ध लढले आणि त्याहून अधिक प्रखरपणाने त्यांचा लढाईमुळे झालेल्या यातनास ते समोरहि गेले. पण दोन्ही गट शेवट पर्यंत देशहितासाठी लढत राहिले, मग ती लढाई काळ्या पाण्यातहि का असे ना.
माझी जन्मठेप हा इतिहास आहे भारतातील अश्या स्वतंत्रता लढाईचा जी दूर एका बेटावर लढली जात होती आणि जी शौर्य, निराशा, हाल, अपेष्ठा, घृणा, आत्महत्या आणि वेडेपणानि भरली होती. हा इतिहास आहे स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्या सोबत असलेल्या अनेक स्वातंत्र्यवीरांचा ज्यांनी आयुष्यातील अमोलाग्रह वेळ प्रकाशासाठी झटत अंधारात काढला. माझी जन्मठेप हा इतिहास आहे सावरकरांच्या अंदमानातील सेल्लूलर जेलमधल्या १४ वर्ष वनवासाचा जिथे त्यांच्या सोबत कसे अनेक क्रांतिकारी तुटले आणि कसे त्यांनी विखुरलेल्या आत्मांपासून स्वतःला परत घडवलं आणि कसे त्याचवेळी दुसरीकडे एक तुटलेला देश स्वतःच्या आत्मा शोधात होता.
मार्सेलिस येथून पळून परत ०८ जुलै, १९१० रोजी पकडल्या गेल्या नंतर सावरकरांना इंग्रज सरकारने ५० वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा बजावली. त्या दरम्यान त्यांना डोंगरी बंदिगृहात, भायखळाच्या बंदिगृहात आणि तिथून ठाण्यातील कारागृहात हलवण्यात आले. ०४ जुलै, १९११ रोजी सावरकरांना अंदमानातील सेल्लूलर जेलमध्ये बंद करण्यात आले आणि ०२ मे, १९२१ रोजी तिथून परत भारतात पाठवले जिथे पुन्हा एकदा त्यांना कलकत्याच्या, रत्नागिरीच्या आणि येरवाड्यातील कारागृहात बंद करण्यात आले. ०६ जानेवारी, १९२४ रोजी येरवाड्यातुन त्यांची सुटका होऊन परत त्यांना रत्नागिरीत स्थानबद्ध केले, ते हि प्रचलित राजकारणात भाग घेऊ नई ह्या अटीवर. सावरकरांनी ती मान्य केली आणि त्यांची जन्मठेप अखेरास संपली. ह्या तारखा आणि आकड्यांपलीकडे सावरकर माझी जन्मठेप पुस्तकाच्या माध्यमातून ४८८ पानांतून १४ वर्षातील अनुभवांचा आणि इंग्रज सरकारच्या अमानुष छळाचा काळा इतिहास सांगतात. शिक्षेस निराश होऊन सावरकर लिहतात, "कारण बंदीशाला म्हटली की तिची चिकाटी विलक्षण असते. ती आपल्या भक्ष्याचे लचके तोडते पण मारीत नाही. व्यथा देते- पण वधीत नाही. निःसत्व करते पण नष्ट करीत नाही. राख करते पण राखून ठेवते."
सावरकरान सोबत ह्या १४ वर्षाचा प्रवास करताना आपल्याला एका व्यक्तीचे सप्तहूनही अधिक रंग दिसतात. ५० वर्षाची शिक्षा झाल्यानंतर त्यांना जो बिला हातात दिला, त्याच्या वरील १९६० हि सुटकेची तारिक पाहून सावरकर लिहतात, "काही औसुक्य, काही निराशा, काही विनोद अशा मिश्र भावनेने मी बिल्याकडे पाहिलें," आणि त्यांच्या लेखणीतून स्पष्टपणे दर्शवतात कि हा नेहमी शूर आणि वाघासारखा असलेल्या क्रांतिकार्याचा इतिहास नाही तर हा तुमच्या आमच्या सारख्याच २८ वर्षाच्या माणसाचा इतिहास आहे जो त्याच्या तत्त्वांशी जितका निष्टुरपणे ठाम राहिला, तितकाच त्याच्या भावनांशीही ह्या पुस्तकात स्पष्ट राहील. पुढे ह्या ५० वर्षाचा आराखडा काढून त्यांच्या पुरेपूर उपयोग करून घेण्याचा त्यांचा निश्चय, गुरु गोविंदसिहांच्या चरित्रावर महाकाव्य लिहण्याचे धोरण, अनेक कविता रचण्याची रेषाकृतीतुन कोणत्याही परिस्थितीला अनुकूल करणारे सावरकर समोर येतात. एका कारागृहातून दुसऱ्या कारागृहात धाडल्यानंतर सोबत ओळखीचे मनुष्य काय, पण सामानही नसताना सावरकरान मधील तत्वज्ञानी समोर येतो आणि ते फक्त चाहूल भासणाऱ्या आणि लगेच नाहीशा होणाऱ्या भावने बद्दल लिहतात, "सामानाची देखील एक प्रकारची सोबत असते. ओळखीची मनुष्ये नसल्याप्रमाणेच ओळखीच्या वस्तू नाहीशा झाल्यासही चुकलेसे ओसाड वाटू लागते." अश्या अनेक अनुभवणंमुळे पुस्तक वाचण्या अगोदरच सावरकरान बद्दलची जी महान किंवा क्रूर समजली जाणारी हिंदुत्ववादी संकल्पना आपल्या मनात बिंबवून बसलेली असते तिच्या जागी एक नवीन सावरकरांचे चित्र तयार होतं. त्यामुळे त्यांनी लिहलेला इतिहास आणि मांडलेले विचार प्रखरपणे वाचकापर्यंत पोहचतात आणि त्यावर टीका करणे किंवा समजून घेणे सोप जातं.
जरी हे पुस्तक इतिहासीक असलं तरी ते एका कल्पनारम्य कादंबरीसारखेच रोमांचक घटनाही त्यात आहे. नवीन कयद्यांच चलन जेव्हा ठाण्यातील कारागृहात येत तेव्हा त्यांनी माजवलेला अधमपणा पुस्तकातील विलक्षणीय भाग ठरतो. "अधमपणा हे देखील एक कर्तव्य आहे म्हणून मनास पटविल्याविना उजळ माथ्याने अधमास अधमपणा करता येत नाही," हे सावरकरांच्या शब्दात त्या स्थितीचे वर्णन मनुष्याच्या मानसिकतेची एक कठोर पण वेगळी बाजू दाखवते. सावरकरांच अंदमानास प्रस्थान, आगगाडीला वाघिणीची उपमा देणे, महाराजा आगबोटीवर बसताना स्वतःला एका जिवंत मृतदेहासारखा तिरडीवर चढवण्याची तुलना करणे, विष्ठे वरील त्यांचे स्वतःचे पण सार्वत्रिक अनुभवलेले विचार आणि मनुष्याला घडवतांना प्रकृतीची थट्टा हे त्यांच्या कंटाळवाणी प्रवासाला एका चित्तवेधक थरा नंतर दुसऱ्या थराने भरून ठेवते. अंदमानच्या आगमना अगोदरचे 'अंदमानचे दर्शन' हे प्रकरण 'इंडियाना जोन्स' सिनेमा मधलेच भासते.
सेल्लूलर जेलची शिक्षेला काळ्या पाण्याची शिक्षा का म्हटलं जात जर हे शोधला तर दोन वेगळे उत्तर भेटतील. भारतीय सभ्यतेच्या रूढी परमपरे अनुसार समुद्र ओलांडून अन्य देशी गेल्यास ती किंवा तो व्यक्ती समाजातील सम्मान आणि स्वतःची पवित्रता गमावत, अस मानले जाई. त्यामुळे समुद्राला काळ पाणी आणि त्याला ओलांडून शिक्षेला जाण्यास काळ्या पाण्याची शिक्षा, अस परिभाषित करण्यात आलं. सेल्लूलर जेलमधील राहण्याची दुयामातील दुय्यम आणि घाणेरडी परिस्थिती, त्यामुळे होणारे आजार, मोजके, कच आणि रॉकेलने भरलेलं विषारी जेवण, समुद्राच्या पाण्याने अंघोळ, बैलाने ओढल्या जाणाऱ्या कोलूचे काम कैद्यांना, विशेषतः राजकीय कैद्यांना देणे आणि त्यातुन वाहणाऱ्या काळ्या तेलासोबत आयुष्यहि वाहून जाणाऱ्या ह्या अमानवीय शिक्षेला काळ्या पाण्याची शिक्षा म्हणत. सावरकर आणि त्यांच्या सोबत असलेले इतर अनेक कैद्यांना ह्या दोन्ही व्याख्यानां समोर जावा लागलं.
काथ्या कुटायचे काम असो, जेवणाची किळसवाणी स्तिथी असो, विष्टा आणि मुत्रसाठीचे मूर्ख आणि कठोर नियम आणि तितक्याच मूर्खपणाने भरलेल्या कामाचं पूर्ण करून घेण्याचा लक्ष आणि ते नई झाल्यास त्याच कोलूला किंवा भिंतीला बांधून दिवसांनो दिवस लटकत ठेवणं असो, ज्ञानाचा आणि बातम्यांचा आभाव असो, ह्या सगळ्या न��यम मोडणाऱ्या छळांचा अभ्यास करून सावरकरांतील बॅरिस्टर आपल्या समोर मांडतात. जेलर बारीची कठोर बाजू, सावरकरानसाठी असलेला सम्मान, त्यांना इतरानपासून दूर करण्याची किंवा अडकवण्याची हास्यास्पद योजना, त्याची आणि त्याच्या घरच्यांचा मायाळूपणा, स्वतःला अंदमानाचा देव समजणे आणि ह्या देवाचे पतन अश्या सगळ्या प्रकरणातून सावरकर एक अस व्यक्तिमत्व समोर आणतात जो कुठे तरी त्याच्या हीन बुद्धीत अडकला होता. सावरकर त्या व्यतिसोबत इतर परिस्थितींना फक्त क्रूर किंवा मूर्ख म्हणुणच नई दाखवत तर ते त्याच्या सर्व बाजूहि मांडतात.
बैलाने ओढल्याजाणाऱ्या कोलूचे काम सावरकरांनी १४ दिवस केल्यानंतर त्यांच्या मनात आलेली आत्महत्येचं आकर्षण आणि त्यावर मात करण्याचा त्यांचा प्रयत्न पुस्तकातील प्रेरणादायी भाग ठरतो. देश स्वतंत्र करण्याच्या कर्तृत्वा ऐवजी तिथे अमापर काष्टात आयुष्य व्यतीत होताना पाहून आशहीन सावरकर लिहतात, "आज-आज रात्री शेंकडो बंदीवान त्या पोर्ट ब्लेयरमध्यें जिच्या आधाराने मृत्यू तरून गेले त्या दोरीच्या तुकड्यानें गळ्यास फास लाव आणि करून टाक ह्या कष्टांचा अंत!" तरीही खचून पडलेले सावरकर त्या काळ्या साम्राज्यात इतर मित्रांसोबत परत लढणायची ताकद शोधतात आणि प्रेणदायी शब्दात लिहतात, "दिवसभर अत्यंत त्रासदायक, गदळ, अपमानास्पद असे ते घाण्याचे काम करून थकले-भागलेले ते राजबंदी त्या हौदावर गुप्तपणे घिटकाभर गोळा होऊन असे उदात्त संवाद करीत, राष्ट्रीय सुखस्वप्ने पाहत; जेव्हा तन्मय होऊन जात तेव्हा दिवसभर भोगाव्या लागणाऱ्या यातनांचे आघात सोसता सोसता बोथट झालेल्या त्यांच्या मानोधैर्याची धार पुनः तीक्ष्ण व्हावी, त्यांच्या तोंडावर नवें तेज चमकूं लागावे, आणि उठतांना आनंदानें आणि प्रेमानें एकमेकांचा निरोप घेऊन या हिंदी तरुणांनी आपापल्या चाळीत बंद होण्यास निघून जावें!" पण सगळे क्रांतिकारी हा त्रास सहन न होता अंततः कशे वेडेपणाला किंवा आत्महातेला जातात, हे अंधारमय वास्तव्य सांगताना हे पुस्तक भारतीय इतिहासाच्या काळ्या अध्याला समोर आंत. इंदुभूषण, उल्हासकर दत्त, नानी गोपाळ, भानसिंग, ज्योतिशचंद्र पाल अश्या अनेक क्रांतिकार्यांची तितकीच किंवा त्याहूनही वाईट परिस्थी आणि त्यांचं तिला समोर जाऊन मात करण्याची किंवा पतन होण्याची गाथा वाचल्या नंतर समजतं कि तिथे प्रत्येक कायद्याची एक 'माझी जन्मठेप' होती आणि ती तितकीच किंवा त्याहूनहि अधिक संघर्षाने भरली होती. त्यांच्या ह्या इतिहासामुळे हे पुस्तक फक्त सावरकरांच्या आयुष्या बद्दल राहत नाही तर ते एका निर्दयी काळाचं असुरी दृश्यहि दाखवतं.
उपोषण करून स्वतःच्या शरीरास त्रास देऊन कपटी शत्रूस लढणे ह्या पद्धतीचा तिरस्कार करतांना उपोषणात भाग न घेण्याच्या कारण पुढे मांडतात. त्यांचे महात्मा गांधीजींबद्दलचे विचार असो, इंग्रज सरकार समोर दयायाचना असो किंवा मुसलमानांबद्दलचे विचार असो, हे सगळे सावरकर स्पष्ट पद्धतीने लिहतात. सावरकरांची लेखणी निरभ्र असल्यामुळे त्यांच्या भावनांचं आणि व्यतिमत्वाचं, त्यांनी लिहलेल्या किंवा दर्शिवलेल्या ऐवजी दुसरं वेगळं व्यक्तिमत्व उभं करणं किंवा दुसरा अर्थ काढणं योग्य वाटतहि नाही आणि जुळूनही येत नाही. त्यामुळे आपण जे वाचतोय हेच त्यांना त्या त्या क्षणी वाटले हे ते सत्याने सांगतात आणि त्यांच्या भावनांन मधील तथ्यहि प्रदान करतात. जेव्हा इतर ऐतिहासिक चरित्र विचारणा आणि घटनेंना तोडून मोडून दर्शवतात, तिथे सावरकरांचे हे १४ वर्षाचे चरित्र तटस्थपणाने समोर उभं राहता. त्याचमुळे सध्याच्या काळात त्यांचे काही विचार न पटण्या सारखे हि काही वाचकांना आणि इतिहासकारांना वाटेल. त्यामध्ये महत्वाचे म्हणजे हिंदूंचं शुद्धीकरण, भाषा शुद्धी चळवळ, हिंदूंनी अंदमानात स्वतःची संख्या वाढवणे आणि मुस्लिम वॉर्डरांचे अत्याचार सावरकर न पाझरता लिहतात. धर्मांतराची साखळी, हिंदूंचे रूढी आणि मूर्ख विचार, स्वताच्या भाषेवर न असणारा अभिमान, देवा मध्ये विश्वास नसून आणि धर्महि नियमावली नसून जीवन शैली आहे हे समोर आणे आणि इतरांची जीवन शैली जर तोडणारी असेल, हत्याचारी, बलात्कारी असेल तर तिला रोखण्याचा प्रयत्न हे सगळं सावरकर न काही लपवता आणि सगळ्या बाजू साखर तुपाने अंघोळ न घालून, न सांभाळता, त्यांनी अनुभवलेल्या सत्याने लिहतात.
एका पुस्तकापासून ग्रंथालय, त्यातून फिरते ग्रंथालय आणि त्या पुस्तकंमधून देश स्वतंत्र झाल्या नंतर त्याला संभाळण्यासाठीच ज्ञान, त्याचा प्रसार, प्रत्येकामध्ये एक व्यक्तीस्वातंत्र्यवादचा विचाराचा उदय करणे हि स्वतंत्रता लढाई सावरकर कारागृहात राहून लढतात. कादंबऱ्यांच्या अभावात सावरकर एका क्रांतिकार्यापासून एक पुस्तकवेड्या बाळासारखे होऊन आयुष्याचा लेख एका सुंदर ओळीत लिहतात, "कर्माच्या आणि नैष्कर्म्याच्या अशा परस्परविरुद्ध झुंजी रिकाम्या मनाच्या मोकळ्या मैदानावर अशा सारख्या चालत असत त्या पाहून कधीं कधीं स्वतःचे स्वतःलाच हसू यावे!" मनुष्याचे मनुष्य जातीस असलेलं कर्तव्य आणि त्यासाठी स्वतःतील व्यक्तीत्व न गमावत सर्वानी स्वतःला प्रबळ करून जात, धर्म, किंबहुना देशापलीकडे भविष्याकडे पाहणे हे माझी जन्मठेपमधून वारंवार भासते. सावरकरांचा कारामंडळा सोबतच संवाद, अंदमानचा भारतीय भविष्यात असलेलं महत्व, अंदमानची भौधिक काया पलट आणि त्यासाठी तिथे राहून येणाऱ्या पिढींसाठी कार्य करण्याचे विचारांतून सावरकरांची दूरदृष्टी समोर येते. वरील विचारांमुळे इतर क्रांतिकार्यांसोबतचे मतभेदहि आपल्याला वाचायला मिळतात.
सावरकरांची त्यांच्या मोठे बंधू बबोराव यांच्यासोबत एकाच कारागृहात राहून २ वर्षनंतरची भेट वाचून मन स्तब्ध होऊन जात. पूर्ण परिवारास ८ वर्षनंतरची भेट आणि तेव्हा न आलेली त्यांच्या वाहिनीबद्दल सावरकर भावनेच्या ओघाव्यात लिहतात, "जिच्यावर आमच्या कुटुंबाच्या दुःखाच्या ओझ्याचा अधिकांतील अिधक भार राजकीय संकटात पडला आणि जिने अधिकांतील अिधक धैर्यानें आणि एकनिष्ठनें तो सोसला ती माझी लहानपणाची मैत्रीण, ममतेची आई, राजकारणातील अत्यंत विश्वस्त सहकरिणी, माझ्या आणि तिच्या निर्वासित पतींच्या भेटीसाठी सारखी सात वर्ष झुरत वाट पाहत असतां आता आयत्या वेळेस ती वहिनी भेटीस कां आली नाही?" अश्या ह्या निर्दयी थटेतुन फक्त इंग्रज सरकार विरुद्धच नाही तर वेळे विरुद्ध लढणाऱ्या अंदमानातील क्रांतिकार्यांबद्दल वाचून, मुख्यत: सध्याच्या काळात जेव्हा आपण घरात कोंडलो गेलो आहोत, खूपच प्रेरणा मिळते.
बहुतांश वाचकांना आत्मचरित्रे बहुदा कंटाळवाणी वाटतात. त्यात ऐतिहासिक पुस्तके वाचतांना एक पान दोन पानांन सारखा भासतं. माझी जन्मठेप हे दोनी असल्यामुळे ते हि काही काही जागेंवर मोठा आणि कंटाळवाणी आहे. तरीही सावरकर स्वतः एक उत्तम लेखक असल्यामुळे त्यांच्या ह्या ऐतिहासिक आत्मचरित्रातील लेखणी कलात्मक आहे. रुंद वाक्य, त्यात मांडलेले भरपूर विचार आणि त्यांना शुद्ध भाषेची साथ असल्यामुळे आपण एका कवी हृदयाच्या लेखकाचे काव्य वाचतोय असच वाटतं. भाषा शैली शुद्ध असल्यामुळे सुरवातीला वाचतांना अवघड जातें,पण एकदा सवय झाली कि सुरळीत वाचन घडतं. शेवटी शेवटी भाषा शुद्धीच्या प्रकरणातून आपण स्वतः किती अशुद्ध मराठी बोलतोय हे त्या त्या वाचकांना जाणवेल ज्यांना सुरवातीला ती समजायला अवघड गेली होती.
सावरकरांनी जडलेल्या १५०० हुन अधिक कविता आणि त्या लिहिण्याचं साधन नसल्यामुळे दररोज पाठ करून ठेवणे आणि तरीही हरवलेल्या आणि विसरलेल्या कित्येक कविता सेल्लूलर जेलच्या आत्मेस जडून राहिल्या असतील. परत येतांना भारतीय तटाचे दर्शन आणि बाबुरावांची शेवटची भेट थकलेल्या क्रांतिकार्यांची हुरलेली आणि हरलेली आयुष्य दर्शवतात. तरीही स्वतःला वेचून परत रत्नागिरीत आणि मग येरवड्यात सावरकरांचे मनुष्य हितासाठीचे कार्य आणि शेवटी ह्या जन्मठेपेपासूनची सुटका होऊन जेव्हा पुस्तक समाप्तं होतं, तेव्हा आपल्या मनात एक रिकामी खोली तयार होते, जी सेल्लूलर जेलमधल्या सातव्या चाळीतील बेचाळीस क्रमांकाच्या खोलीसारखीच आहे आणि आपण त्यात एका अशा जन्मठेपेत अडकलोय, जिच्यातून मुक्त होण्यासाठी ज्ञानाचे आणि विचारांचे देणं-घेणं आणि स्वतःचे व्यक्तीत्व न गमवता त्याचे मनुष्य हितासाठी उपयोग करणे हाच एक उपाय आहे. सावरकरांच्या ह्या १४ वर्षीय माझी जन्मठेपेतून जर एकाच गोष्ट शिकायची असेल तर हीच शिका.
This book is very humbling. This great person and so many others went through horrific experiences for sake of their country and here I am complaining about slow wi-fi speed. The author narrates some truly heart wrenching incidents, conditions etc which the inmates in the Andaman's cellular jail had to face. The treatment they used to get was totally inhumane and was meant to break them, so much that a large number of them died in the prison - either due to the poor conditions there or they committed suicides. The middle portion of the book is a bit slow. One can also get a hint of the Hindutva ideology in this book and that growing popularity of Gandhiji and his non co-operation movement was not received well by the preceding freedom fighters. The book also reflects the vast knowledge that Swatantryaveer Savarkar had of various subjects. I would recommend it!
अप्रतिम पुस्तक! स्वातंत्र्य हे कधीच सहज मिळाले नाही ह्याची जाण हे पुस्तक करून देते आणि म्हणूनच ते स्वातंत्र्याचे महत्त्व अधोरेखित करते. सावरकरांचा वीर रसाने ओथंबलेला चरित्रामध्ये अनेक रोमहर्षक पर्वे आहेत. त्यापैकी अंदमान पर्व हे अत्यंत रौद्र आणि भयानक पर्व आहे. त्याची रोमांचकारी कथा ‘माझी जन्मठेप’ या आत्मकथेत सावरकरांनी सांगितली आहे...
Phenomenal book. The honesty and clarity in each and every sentence by Veer Savarkar is heart-touching. (I read a Gujarati version so I am sure the Marathi version was even better!)
प्रत्येकाने आवर्जुन वाचाव असें पुस्तक. देश प्रेम आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे हिंदुत्व, आणी त्या साठी सर्वस्व अर्पण करणारी माणसे. अभिमान वाटावे आणि संग्रही असावे असें पुस्तक
After reading the biography of Savarkar by Vikram Sampath I was intrigued to learn about this much maligned individual. Have got my hands on 2 books- Hindu Rashtra Darshan (HRD) & My Transportation for Life (MTFL) and they changed my view about him.
Re my transportation for life this book has been a revelation and I will broadly put my views of Savarkar in the following buckets 1.) a poet with abundant creativity 2.) a nationalist 3.) a reformer 4.) a visionary 1.) one has to read Savarkar for his sheer poetic and creative thoughts. The beginning of the book has such a wonderful & poignant statement “”we two alone were in that cell confronting each other: myself & my punishment”! When being transported to Andamans in such a horrible condition he still has the creative genius where he gives such a lovely description of the sea or his awe of the silver jail when he lands into Port Blair where he compares the trees to menial servants waving their fans at the royal - the silver jail; or the way he compares jailor Barry’s Huge belly to the earth and the belt as the equator. It must be something to think of such wonderful parallels while undergoing sub-human treatment 2.) a nationalist that he is well known but the influence he has or the way he is able to command respect from everyone is is something I did not know. The way Savarkar was focused on gaining independence for India is something beyond commendable. His popularity is eveident from the fact that when ships with Indian solders used to pass Andamans they used to salute him! 3.) The reformist ideas of Savarkar needs special mention and for me herein is where his liberal nature comes to the fore. Be it untouchability, education (a literacy rate of 82% in the cellular jail for that day & age was possible only because of one man) or the aspects of treating all religions equally (his ire is clearly against a set of Muslims rather than the religion itself). With such liberal thinking it really saddens me that not only have we not been taught the right history but, more importantly, we have missed some important ideas from a remarkable man. 4.) I was impressed to know that Savarkar predicted the war between Germany and England well before the 1st world war broke out. For me what stands out is his view that Andaman & Nicobar islands are critical to ensure the security of India and that view can’t be more true in today’s context - imagine the value of such a visionary as part of the govt.!
After reading this book if one doesn’t get tears in their eyes or wonder what else is liberal then I would believe one is not reading with objectivity.
Overall, I am thrilled to have dug deeper into the life of this genius and feel
Veer Savarkar, a personality that deserves highest respect has been maligned by folks who know very little of his life and the ordeal he has borne for the nation. With great respect for other freedom fighters, the hardships that Veer Savarkar has undergone are unparalleled. Never before a political prisoner has been sentenced to two life sentences (~50 years of imprisonment). Even when he was confined within the prison for many years and that too mostly in solitary confinement; his life is an example of endurance and ability to stand almost any adversity and still continue to do what can be done from the confines of bondage.
This book is the life of Vinayak Damodar Savarkar, an esteemed freedom fighter & Indian youth reformer who undoubtedly owns a major contribution in Indian freedom fighting movement and Indian social awareness.
His biography shows the various aspects of Savarkar life from Child Hood to his young hood, it make todays youth known about Vir Savarkars Personality, their dedication and country hood,
Readers must read it, to know more about this unknown freedom fighter once read we feel the inner inspiration which is required very much to todays youth.
What a man! The changes he wrought in the worst of conditions (cellular jail in Andamans, Ratnagiri)! Mellowing the tyrant Irish jailor, making conditions more humane, stopping and even reversing (Ghar-vApasi-ing) conversions out of hinduism, reforming criminals, clearing away Gandhian shit from peoples' heads! And keeping his life (despite persistent temptation to just give up) and wits till the end.
प्रत्येकाने आवर्जुन वाचाव असें पुस्तक. देश प्रेम आणि त्याहुन महत्वाचे म्हणजे हिंदुत्व, आणी त्या साठी सर्वस्व अर्पण करणारी माणसे. अभिमान वाटावे आणि संग्रही असावे असें पुस्तक