फारुख नाईकवाडे यांच्या लेखणीतून उतरलेले हे पुस्तक म्हणजे नामवंत आणि कर्तबगार अशा रँक १ च्या मराठी अधिकाऱ्यांच्या मुलाखतींचा एक संचच आहे. प्रत्येक क्षेत्रात काही प्रतिभासंपन्न अशी मुलखावर कर्तब गाजिविणारी मंडळी असतात अशाच काही मोजक्या जणांच्या मुलाखती लेखक घेऊन आलाय प्रशासकीय सेवेस आयुष्य वाहून घेण्याची स्वप्ने पाहणाऱ्यांसाठी.वेगवेगळ्या भागातून आलेली, वेगवेगळ्या धाटणीची-संस्कारांची मंडळी जेव्हा एका स्वप्नाच्या शोधात जेव्हा एकाच छताखाली येतात तसेच काहीतरी,त्याच प्रकारे ते मसूरी येथे प्रक्षिशणासाठी एकत्र जमतात आणि तेथून पुढे सुरु होतो प्रवास संबंध भारताचा,त्याच्या समस्यांचा आणि त्यावरील उपायांचा.
फारुख नाईकवाडे यांचे हे पुस्तक प्रशासकीय सेवेत भरती होऊ पाहणाऱ्यांची एक मार्गदर्शक ठरेल यात शंका नाही .