आयुष्याची स्वप्न शिवण्याचा प्रयत्न करणाऱ्या विठू च आयुष्य उसवत जाणारी कहाणी... तंत्रज्ञान आणि औद्योगीकरणाच्या रेट्यामुळे बारा बलुतेदारांचा व्यवसाय कशा पद्धतीने धुळीस मिळाला हे उसवण च्या मध्यामातून प्रतीकात्मक पद्धतीने देविदास सौदागर यांनी सांगितले आहे.