Narayan Gopal Dharap ( August 27 , 1925 - August 18 , 2008 ; Pune , Maharashtra ) was a Marathi language writer, dramatist. It is mainly known for horror stories and mystery stories. The fictional character "Samarth" created by him and the mystery stories based on him became particularly popular.
तीन वाडी आधी शांत, मूळ शहरापासून काहीसा विलग... नंतर शहरीकरणाच्या लाटे खाली आलेला मुलुख.... तरीही सर्वकाही सामान्यच, नेहमीचेच...
पण आता नाही... तिथे झालेल्या महाभयानक विमान अपघातानंतर नाही.... त्या अपघातानंतर संपूर्ण तीन वाडीतील वातावरणच बदलून गेले होते, दूषित झाले होते... बदल सर्वांनाचं जाणवत होता. धग सर्वांना जाणवत होती. काहींना चटके बसले, तर काही जण होरपळून गेले.
काय कारण असेल या बदलाच? कशाने तीन वाडीत प्रवेश केला होता? तीनशे - साडे तीनशे लोकांच्या अकस्मात मृत्युने, त्यांच्या त्यावेळी झालेल्या विकार भावनेंच्या उद्रेकामुळे हे काय अभद्र जागवलं गेलं होतं जे की संपूर्ण मानव जातीचा, जीवनाचा शत्रू होतं?
पाश्चिमात्य भय कथानकाची भारतीय परंपराशी अप्रतिम सांगड या कादंबरीत दिसून येते. नारायण धारप यांच्या भय कथानकात नेहमीच असलेले सविस्तर विवेचन इथेही वाचायला मिळेल.