"आपण महाराष्ट्रात का राहतो, देशाच्या इतिहासात महाराष्ट्राचे योगदान काय, आपल्याला महाराष्ट्राचा अभिमान का वाटला पाहिजे? ... या प्रश्नांची उत्तरे या ग्रंथातून उलगडतील. महाराष्ट्राच्या राजकीय, ऐतिहासिक, सांस्कृतिक, तात्त्विक, सामाजिक, प्रशासकीय जडणघडणीचा ऊहापोह या ग्रंथात केला आहे.