,

Indian Democracy Quotes

Quotes tagged as "indian-democracy" Showing 1-6 of 6
B.S. Murthy
“Indian democracy suffers from the double jeopardy of dynastic parties 'n nepotistic judiciary”
B.S. Murthy

“India is a military complex. It feeds on wars and conflicts.”
Sheikh Gulzar, Indian democracy

“Even as India's left-lib ecosystem, planted by 'Muslim by culture' Nehru and fertilized by 'Christian by birth' Sonia, sprints on the congregational track, the right-wingers tend to plough their opinions in lonely furrows on the lines of Hindu infirmities.”
BS Murthy

“எவ்வளவு வேண்டுமானாலும் ஊழல் செய்துக்கொள்ள இந்தியா என்ன அனைத்துத் துறைகளிலும் தன்னிறைவு பெற்ற நாடா?”
சவுக்கு சங்கர் / Savukku Shankar, இந்தியாவை உலுக்கிய ஊழல்கள் / Indiavai Ulukkiya Oozhalgal

Narhar Kurundkar
“सत्याग्रह एकीकडे राजकीय लढ्यात लक्षावधींना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देत होता. तशी संधी सशस्त्र चळवळ उपलब्ध करून देऊ शकत नव्हती. दुसरीकडे सत्याग्रह जनतेचा आत्मविश्वास जागा करीत होता. द्वेषाने पेटलेल्या मनाने अंधारात पोलीसठाणे जाळले तरी जाहीररीत्या सरकारची प्रतिष्ठा तशीच शिल्लक राहते. कारण पोलीसचौकी जाळणारे लोक उघड्यावर येऊन आपला हक्क व समर्थन घोषित करू शकत नाहीत. गांधीजींनी जनतेला जाहीररीत्या इंग्रजांचे कायदे मोडण्याची शिकवण दिली. मोकळेपणाने एकेक कार्यकर्ता कोर्टात सांगत असे की, हा कायदा मी तोडलेला आहे, पुन्हा संधी मिळाली तर तो मी तोडीन. मात्र सत्याग्रहाची चळवळ ही जितकी कायदा तोडण्याची चळवळ होती, तितकीच कायदा पाळण्याची चळवळ होती. सत्याग्रही तुरुंगाचे कायदे पाळीत. जेलमधून पळून जात नसत. ते पोलिसांशी झटापट करीत नसत. लाठीमारासमोर शांतपणे उभे राहत असत. मालमत्तेचा विध्वंस न करता ते कायदेही तोडू शकत असत, यातनाही भोगू शकत असत. अन्याय्य कायदा जाहीररीत्या निर्भयपणे तोडावा, कायदा तोडल्याबद्दलचे शासन शांतपणे बिनतक्रार सहन करावे, ही शिस्त गांधीजींनी लोकांना लावली. यामुळे निर्भयपणे इंग्रजांना 'देशातून चालते व्हा' म्हणून सांगण्याची मानसिक हिंमत जनतेत आली. लढ्यातून हुल्लडशाही, झुंडशाही, विध्वंस यांची लाट निर्माण झाली नाही. स्वातंत्र्यलढ्याची प्रक्रिया या मार्गाने गेली, म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाहीचा प्रयोग शक्य झाला.”
Narhar Kurundkar, जागर

“Indian Hindus who hate Muslims then expect Muslim World to love Hindus. What kind of absurd logic is that?”
Indian democracy