Yogesh
https://www.goodreads.com/yogeshvk5
to-read
(492)
currently-reading (7)
read (196)
history (58)
fiction-drama (43)
science-fiction (39)
biography (33)
science-non-fiction (24)
military-or-security-related (23)
philosophy (20)
currently-reading (7)
read (196)
history (58)
fiction-drama (43)
science-fiction (39)
biography (33)
science-non-fiction (24)
military-or-security-related (23)
philosophy (20)
politics
(20)
mystery (18)
marathi (17)
thriller (17)
fantasy (14)
asia (12)
dystopia (10)
humour (10)
self-help-book (10)
africa (9)
mystery (18)
marathi (17)
thriller (17)
fantasy (14)
asia (12)
dystopia (10)
humour (10)
self-help-book (10)
africa (9)


“The person we fall in love with, we hardly ever call by their name. Because it’s somehow just so obvious that it’s you I’m talking to, that it’s you I’m always thinking of. Who else?”
― My Friends
― My Friends

“Louisa is a teenager, the best kind of human. The evidence for this is very simple: little children think teenagers are the best humans, and teenagers think teenagers are the best humans, the only people who don’t think that teenagers are the best humans are adults. Which is obviously because adults are the worst kind of humans.”
― My Friends
― My Friends

“Nothing weighs more than someone else’s belief in you.”
― My Friends
― My Friends

“तुमचा आमचा संबंधच काय, तुम्हांला जे वाटेल ते तुम्ही करा, आम्हांला वाटेल ते आम्ही करू, तुमच्या गल्लीत तुम्ही राहा, आमच्या गल्लीत आम्ही राहू, ही सहिष्णुतेची फारच ओबडधोबड व्याख्या झाली. सहिष्णुतेचा अर्थ परिपूर्ण होण्यासाठी एका श्रद्धेची गरज असते. ती श्रद्धा म्हणजे माझ्या विचारातील काही भाग चुकीचा असू शकेल, तो मी दुरुस्त करण्यास तयार आहे. - या भूमिकेला सहिष्णुता असे म्हणतात. सहिष्णुतेचा गाभा म्हणजे नको असणारे सहन करणे हा नसतो. सहिष्णुतेचा गाभा न पटणाऱ्या भूमिकेला सहानुभूतीने समजून घेण्याची तयारी हा असतो.”
― जागर
― जागर

“सत्याग्रह एकीकडे राजकीय लढ्यात लक्षावधींना सहभागी होण्याची संधी उपलब्ध करून देत होता. तशी संधी सशस्त्र चळवळ उपलब्ध करून देऊ शकत नव्हती. दुसरीकडे सत्याग्रह जनतेचा आत्मविश्वास जागा करीत होता. द्वेषाने पेटलेल्या मनाने अंधारात पोलीसठाणे जाळले तरी जाहीररीत्या सरकारची प्रतिष्ठा तशीच शिल्लक राहते. कारण पोलीसचौकी जाळणारे लोक उघड्यावर येऊन आपला हक्क व समर्थन घोषित करू शकत नाहीत. गांधीजींनी जनतेला जाहीररीत्या इंग्रजांचे कायदे मोडण्याची शिकवण दिली. मोकळेपणाने एकेक कार्यकर्ता कोर्टात सांगत असे की, हा कायदा मी तोडलेला आहे, पुन्हा संधी मिळाली तर तो मी तोडीन. मात्र सत्याग्रहाची चळवळ ही जितकी कायदा तोडण्याची चळवळ होती, तितकीच कायदा पाळण्याची चळवळ होती. सत्याग्रही तुरुंगाचे कायदे पाळीत. जेलमधून पळून जात नसत. ते पोलिसांशी झटापट करीत नसत. लाठीमारासमोर शांतपणे उभे राहत असत. मालमत्तेचा विध्वंस न करता ते कायदेही तोडू शकत असत, यातनाही भोगू शकत असत. अन्याय्य कायदा जाहीररीत्या निर्भयपणे तोडावा, कायदा तोडल्याबद्दलचे शासन शांतपणे बिनतक्रार सहन करावे, ही शिस्त गांधीजींनी लोकांना लावली. यामुळे निर्भयपणे इंग्रजांना 'देशातून चालते व्हा' म्हणून सांगण्याची मानसिक हिंमत जनतेत आली. लढ्यातून हुल्लडशाही, झुंडशाही, विध्वंस यांची लाट निर्माण झाली नाही. स्वातंत्र्यलढ्याची प्रक्रिया या मार्गाने गेली, म्हणून स्वातंत्र्योत्तर काळात लोकशाहीचा प्रयोग शक्य झाला.”
― जागर
― जागर

मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्वांचे हार्दिक स्वागत ! कृपया आपल्या मित्रांनाही या समुहात सामील होण्याची विनंती करावी या ग्रुप बद्दल आपले अभिप्राय कृपया इथे ...more
Yogesh’s 2024 Year in Books
Take a look at Yogesh’s Year in Books, including some fun facts about their reading.
More friends…
Favorite Genres
Polls voted on by Yogesh
Lists liked by Yogesh